Tuesday, October 4, 2011

कवी!!!

अजकल विचारांची नुसतीच
भांडणं सुरु आहेत...
आनंदने कागदावर मांडणे ठरवले
कि दुःख आपोआपच पुडे येते आहे
पेन हाती घेतले...लिहयला टेकवले
कि नुसते शाईचे थेंब पडत आहेत
कोणाला आधी मांडव(?)
ह्यातच वाद आहेत
पण मग इथेच तर खरी कला आहे
विचार प्रत्येकाच्याच मनात, डोक्यात आहेत
पण मांडणाऱ्यालाच तर
कवीची उपमा आहे......

~~पिनल!!!

No comments:

Post a Comment

तू .....

सावलीत तुझ्या विसावले होते..  मनालाही माझ्या सुखावले होते.. ते क्षण तुझे नि माझे...  मला जगायचे होते.. का कुणास ठाऊक आज ती सका...