Friday, December 31, 2010

नको!!!!!!

नको! नको! नको!
आत्ता नको मला त्या प्रेमाच्या कविता....
ज्याच्या त्याच्या ब्लोगवर फक्त प्रेमाच्याच कविता...वीट आला आहे,
कोणला दुसरा कोणता विषयच मिळत नसावा का लिहण्यासाठी???
मग मी विचार करते का बरे असे असावे?????
कदाचित अस असाव प्रेमावर लिहण सोप आहे..... म्हणून कोणी ही प्रेमावर लिहू शकत
तर नाही, आजकल प्रेम म्हणजे अगदी बाजारात मिळणारी भाजी झाली आहे...
लोकांचा प्रेमाचा संदर्भच बदलला आहे....
मग का माझ्या ब्लोगवर नाही का प्रेम-कविता तर आहेत....
पण मी जेव्हा ते अनुभवल तेव्हाच लिहल्या....
मग बाकीचे लोक काय अनुभवाशिवायच लिहिता का(?) तस मी म्हणत नाही.
पण त्यात तो खरे पण मला दिसत नाही...
मग ते कुठे तरी खटकत...आणि खर प्रेम काय असत असा प्रश्न पडतो......
काही तरी लिहण ह्या साठी अस काही वेगळ स्किल लागत नाही, पण आपल्या मनातल खरं नीटपणे वर्णन करणे महत्वाच असत....
खरे पणा हवा लिहण्यात..... बस बाकी काही नाही....
उगीच मुखवटा नको.... 

3 comments:

  1. अरे वा..मस्त लिहिलेयस.

    ReplyDelete
  2. छान विचार आहेत...सगळ्यांना प्रेमात पडायला आवडतं म्हणून हे असे...

    ReplyDelete

तू .....

सावलीत तुझ्या विसावले होते..  मनालाही माझ्या सुखावले होते.. ते क्षण तुझे नि माझे...  मला जगायचे होते.. का कुणास ठाऊक आज ती सका...