Thursday, August 5, 2010

कविता करावी तर, शब्दांची गरज असते,
नुसते शब्द असून काय लिहावे, भावनांची जोड मनाला हवी असते,
नुसतच मन असल तरी, सुचन महत्वाच असत,
हे काहीतरी सुचण्यासाठी हळव हृदय असाव लागत,
हळव हृदयाच सांगणंही ऐकाव तस कोणाच असनही महत्वाच असत,
हे असण – नसणही कस असत....
मला मात्र तुझ्या कडे असलेल्या माझ मनाची गरज असते.....
कविता करण्या साठीच कदाचित.....
आणि कदाचीत अस सुचत कारण तुझा कडे माझ मन आहे म्हणून....Pinal

No comments:

Post a Comment

तू .....

सावलीत तुझ्या विसावले होते..  मनालाही माझ्या सुखावले होते.. ते क्षण तुझे नि माझे...  मला जगायचे होते.. का कुणास ठाऊक आज ती सका...