Tuesday, August 10, 2010

सूर्याचे उत्तर

एकदा मी सुर्याला विचारलं....
“तुला रोज तेच तेच काम करून कंटाळा नाही का येत?
कधी थांबावसं नाही का वाटत?
कधी बदल नको असतो का तुला?"


त्यावर सूर्य म्हटला......

“जेव्हा आपण दुसऱ्यासाठी जगायला लागतोना 
कधीच कोणत्याच गोष्टीचा कंटाळा येत नाही...."


...पिनल चौधरी 

1 comment:

तू .....

सावलीत तुझ्या विसावले होते..  मनालाही माझ्या सुखावले होते.. ते क्षण तुझे नि माझे...  मला जगायचे होते.. का कुणास ठाऊक आज ती सका...